सोमवार, ४ जून, २०१२

अन्नदाता शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आ. बच्चू कडू यांचे रक्तदान करून अन्नदान आंदोलन सुरु


आज ४ जून रोजी सायंकाळी ४ वाजता आ. बच्चू कडू यांनही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी तिरंगा पूजनाने आमरण उपोषणास सुरुवात केली. बलराम जखड, माजी केंद्रीय कृषी मंत्री यांनीही बच्चुभाऊ यांना शुभेच्छा पाठविल्या.

 
bसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीराई धरणग्रस्त यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.
















आर. पी. आय. चे राजेंद्र गवई यांनीही आपले कार्यकर्ते व पदाधिकारी यांसह उपोशांस्थालास भेट देऊन आपला पाठींबा जाहीर केला. त्यांनी किमान एक दिवस बच्चू भाऊ सह  या उपोषणात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. आर. पी. आय. चे कार्यकर्ते यापुढे गाव-गावठी आंदोलन सुरु करतील असे राजेंद्र गवई म्हणाले.

यावेळी  आ. रवी राणा यांनीही हजेर राहून आंदोलनास पाठींबा दर्शविला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा