बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

शेतकऱ्यांचे डेरा आंदोलन... मुख्यमंत्र्यांनी मागितली तीन महिन्याची मुदत...

२६ तारखेला पुणे येथे मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलाविलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकरी, मा. आ. बच्चुभाऊ कडू व इतरांशी चर्चा केली. मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व मागण्यांचा राज्य व केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली.

मागण्यांचे स्वरूप बघून शेतकर्यांनी हि मुदत सरकारला दिली व मुख्यमंत्र्यांच्या गावी निघालेले शेतकरी, आंदोलन 'तूर्तास' स्थगित करून परतले.

सरकारा सावध... गाठ बळीराजाशी  आहे...

मुदत पाळा, नाही तर रुंमणं   घेऊन आम्ही आहोच तय्यार !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा