२६ तारखेला पुणे येथे मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलाविलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकरी, मा. आ. बच्चुभाऊ कडू व इतरांशी चर्चा केली. मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व मागण्यांचा राज्य व केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली.
मागण्यांचे स्वरूप बघून शेतकर्यांनी हि मुदत सरकारला दिली व मुख्यमंत्र्यांच्या गावी निघालेले शेतकरी, आंदोलन 'तूर्तास' स्थगित करून परतले.
सरकारा सावध... गाठ बळीराजाशी आहे...
मुदत पाळा, नाही तर रुंमणं घेऊन आम्ही आहोच तय्यार !!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा