मंगळवार, २ ऑगस्ट, २०११

कधीपर्यंत ?

सोनिया गांधी, राहुलबाळ आणि प्रियांकाबेबी विश्वस्त असणाऱ्या राजीव गांधी ट्रस्ट ला हरयाणा सरकारने नियम धाब्यावर बसवून शेतकर्याची जमीन ढापली. अशा चोर गांधीना ते राजासारखे दिसतात म्हणून किंवा त्यांच्या आजोबांची पुण्याई म्हणून कधीपर्यंत डोक्यावर घेउन नाचणार?

जागे व्हा ! लढा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा